Category Archives: Books

दुभंगलेलं जीवन

एखादा निर्णय चुकीचा ठरतो आणि आयुष्य हातातून पूर्णपणे निसटू लागतं. या परिस्थितीतून काहीजण सावरतात तर काहीजण उद्ध्वस्त होतात. ही गोष्ट अशाच उदध्वस्थांची आणि सावरलेल्यांचीही आहे. अनुला तिचं लग्न झाल्यानंतर कळतं, तिचा नवरा शरद समलैंगिक आहे. तिचं संपूर्ण भावविश्वच कोसळू लागतं. आणि पुढे आयुष्य उध्वस्त होतं. त्यांची मुलगी सुचिता बापावरचा हा ठपका घेऊन सासरी कायम जाच Read More..

ते आठ दिवस

गावगाड्यात, शेताभातात बालपण गेलेली व्यक्ती नंतरच्या आयुष्यात कुठेही गेली तरी शेतीभाती, गावगाडा सतत तिच्या सोबतच असतो. कधी खुणावतो, कधी आठवणीत तरळतो. गाव बदललं की आहे तसंच आहे, कुतुहल कायम असते. अशा कुतुहलातून च एक सुखवस्तू घरातील, तीव्र सामाजिक भान असलेली स्त्री अचानक सणक आल्यावर घरातून बाहेर पडते.मिळेल ती गाडी पकडून महाराष्ट्रातल्या काही खेड्यात आठ दिवस Read More..

सात बारा

Read More..

सूर्य गिळणारी मी

लग्न ही स्त्रीला एवढं आमुलाग्र बदलणारी घटना असते? जर ती दोन जीवांची एकरूपता असेल तर तिच्या सगळ्या अस्तित्वासह का नाही नवरा तिला स्वीकारत? का तिलाच तिच्यातून बरंच काही वजा करावे लागते? मी माझ्या स्व लाच वजा करायचं? नाही. बस झाल आता. मला जगायचं आहे. मला जगायचं आहे. मला माझं स्वातंत्र्य हवं आहे. ज्या क्षणी मला Read More..

ते आठ दिवस

गावगाड्यात, शेताभातात बालपण गेलेली व्यक्ती नंतरच्या आयुष्यात कुठेही गेली तरी शेतीभाती, गावगाडा सतत तिच्या सोबतच असतो. कधी खुणावतो, कधी आठवणीत तरळतो. गाव बदललं की आहे तसंच आहे, कुतुहल कायम असते. अशा कुतुहलातून च एक सुखवस्तू घरातील, तीव्र सामाजिक भान असलेली स्त्री अचानक सणक आल्यावर घरातून बाहेर पडते.मिळेल ती गाडी पकडून महाराष्ट्रातल्या काही खेड्यात आठ दिवस Read More..

आईचा बॉयफ्रेंड

समाजातील वंचितांच्या वर्गाचे वकीलपत्र त्यांनी न देताच अरुणाने घेतले आहे. ज्यांना कोणी नाही. कोणाचा आधार नाही आणि आपली व्यथा सांगायला जागा नाहीत त्यांच्यासाठी अरुणा बोलते, लिहिते व जमेल तेवढे प्रत्यक्ष करतेही. त्यासाठी केवढ्याही मोठ्या व्यक्तीशी संघर्ष करण्याची तिची तयारी आहे. वेश्यावृत्ती हा समाजाचा आद्यव्यवसाय आहे. तो लोकांच्या टीकेचा, दुर्लक्ष करण्याचा किंवा काहींच्या गरजेचाही विषय आहे. Read More..

मुलाखत: जी.के.ऐनापुरेंची

Read More..

साहित्याकडून समाजाकडे

जागतिकीकरणामुळे कर्तृत्ववान आणि प्रतिभावान व्यक्तिंना खूप वाव मिळत आहे; पण त्याचवेळी सामान्य माणूस उपेक्षित आणि वंचित होत आहे. या दोन वर्गांतील दरी वाढणे मानव समाजाला घातक आहे. शेवटी शास्त्र काय, धर्म काय आणि साहित्य काय सामान्य माणसाच्या उन्नयनासाठीच असते. असा सामान्य माणसाचा गौरव आणि त्याअनुषंगाने साहित्याला दिशा दाखविण्याचे कार्य शासनाचे प्रतिनिधी मुख्यमंत्री विलासराव देशमूख आणि बहुजन समाजाचे प्रतिनिधी स्वागताध्यक्ष  प्रा. लक्ष्मणराव ढोबळे-माजी उच्च शिक्षणमंत्री  यांनी आपल्या Read More..

‘म’, म, मराठीचा

Read More..

आक्रोश सामाजिकतेचा

महिला म्हणजे अर्ध आभाळ, अर्ध जग… वषानुवर्षे पुरूषप्रधान संस्कृतीचं जग या आभाळाला छळत राहिलंय… कधी धर्माच्या नावानं, कधी नैतिकतेच्या नावानं, कधी परंपरा आणि संस्कृतीच्या नावानं…. या छळाविरूद्ध, अन्यायाविरूद्ध हे अर्ध आभाळ सातत्यानं बंड करत आलं, लढत आलं… या अर्ध्या आभाळाची मागणी तरी काय? आम्हीही माणसं आहोत… आम्हालाही माणूस समजा… माणसाप्रमाणंच वागवा… पण कसचं घडतय असं… Read More..